Table of Contents
अन्न, वस्त्र,निवारा या सारख्या अनेक गरजा कृषी माध्यमातून भागवता येतात हे सगळ्या जगाला मान्य आहे पण त्याच बरोबर भारत देशाकडे बघितले तर जगात आपली आजही कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. ‘पारंपरिक पद्धतीने शेती करणारा देश’ अशी भारताची ओळख आणि त्यातून कमी उत्पादकता ह्यावर उपाय म्हणून देशाच्या ध्येय धोरणात कृषि शिक्षण, कृषि विद्यापीठे,शेती शाळा यांचा समावेश केला गेला .ह्यातून पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वयंपूर्णते कडे भारताची वाटचाल सुरु झाली.आणि आजही यशाच्या दिशेने आपली घौडदोड चालूच आहे
कारण कृषी पदविका धारकांच्या भरती प्रक्रियेत होणारी दिरंगाई आणि त्यातून कृषी क्षेत्राबद्दल निर्माण होणारी उदासीनता ही ह्या अभ्यासक्रमासाठी धोक्याची घंटा आहे. कृषि पदविका धारकाचा ग्रामस्तरावर कृषि विकासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो परंतु ह्या कडे शासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत आहे असेच आता वाटायला लागले आहे.
कृषि पदविका साठी १० वी नंतर २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ह्या पदविकाधारकांना कृषीसेवक ह्या तृतीय श्रेणीच्या पदावर नियुक्ती दिली जात असते. पण मागील काही वर्षांचा हिशोब बघता येणाऱ्या काळात ह्या अभ्यासक्रमाकडे कुणीचं वळणार नाही असेच दिसते आहे.
शेवटी काहीही झाले तरी कृषी सारखा महत्वाचा विषय दुर्लक्षून चालणार नाहीये आणि त्याच प्रमाणे कृषी पदविका ह्या अभ्यासक्रमाचे ग्रामीण भागातील कृषी विकसनासाठी किती महत्वाचे आहे ह्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.
Post by Yokitho..
आमच्या इतर लोकप्रिय पोस्ट वाचा
जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….
रिक्त पदांसाठी सर्व उमेदवार पात्र
पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More
नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More
Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More
Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More
खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More
Comments वाचा
बराबर आहे
gov.bharti ghya kinwa merit lawa.lavkar nirnay dya.agri diploma karun khup garib mitra trast jhalet .kahitari nirnay dya.pareshan karu naka. ????? dhanyawad
Yes bhau bharti hoyala havi dist.yavatmal 7620496975
Ho zali pahije
भर्ती ह्याला हवी
Yes Bhau
Lavakar bharti ghya
9767467676
Khar aahe tumch
Krushi sevak cha study karava ka Nahi as zalay sadhya
Bhartit honare ghodale an
Ushira nighnari bhari an tyat hi
Thodya ch jaga
Kay karav ha N sutnara preshn aaj Aahe
An tyat gram sevak Bharti 12 vi var zali
An Ti pn 3 year zale hot Nahi
Va re va Sarkar
Aaj kharch vataty Krushi diploma Karun khup mothi chuk zali
Dhanyvad
मित्रा ह्या विरुद्ध लढायला हवे .. सर्वांनी एकत्र येऊन हि भरती घ्यायला शासनाला भाग पाडायला हवेच
This real fact..